ताज्या बातम्या
अजित दादा ये बात कुछ हजम नाहि हुई……
अर्थसंकल्प अधिवेशनास आज सुरवात झाली पहिल्याच दिवशी अनेक घडामोडी घडल्या पण न विसरण्यासारखी घटना...
आपण याना ओळखले का. हो हे दोघे तेच आहेत !
बीड / प्रतिनिधी सन २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीमध्ये हे दोन चेहरे देशातच नाही तर जगभरात...
पवारांकडून छत्रपती-होळकर विवाहाचा दाखला
पुणे / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जेजुरीत बहुजनांना एका छत्राखाली आणण्याचा...
बंजारा समाज आक्रमक; परळीत गुप्त बैठक
बीड / प्रतिनिधी पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर बंजारा समाज आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे....
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका
वाहनधारकाच्या खिशाला झळ बीड / प्रतिनिधी कोरोनामुळे सर्वसामन्यासोबतच वाहनधारक देखील आर्थिक कोंडीत...
राष्ट्रवादी भवन समोर कंटेनरने नऊ वर्षीय मुलीला चिरडले
बीड / प्रतिनिधी दुचाकीला कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने पाठीमागे बसलेली नऊ वर्षीय मुलगी...
संपादकीय
‘ही’ आहेत प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारी महाराष्ट्रातील शिवमंदिरे
देशभरातील शिव मंदिरांमध्ये श्रावणात भाविकांची मोठी रीघ लागले. महाराष्ट्रातही अनेक शिव मंदिरे अत्यंत प्रसिद्ध आहे. काही मंदिरे अगदी १० व्या, १२ व्या शतकात उभारल्याचा इतिहास आढळतो. गेली अनेक शतके ही मंदिरे अगदी डौलाने उभी आहेत. श्रावणात भाविकांचा मेळावाच जणू या मंदिरांमध्ये भरत असतो. हजारो शिवभक्त या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शिव मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी करत असतात. महाराष्ट्रातील प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या या काही शिवमंदिरांविषयी जाणून घेऊया... चातुर्मासात हिरव्या कच्च परिसरावर...
गरीबांना रोजगार देणारी ५० हजार कोटींची नवी योजना आहे तरी काय?
करोना व लॉकडाउनमुळे विस्थापित झालेल्या मजुरांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारनं नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. बिहारमधील खगरिया येथून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ५० हजार कोटींची योजना गरीब कल्याण रोजगार अभियान योजना आत्मनिर्भर भारत या अभियानाचाच एक भाग असल्याचे सांगण्यात आलं आहे. या अभियानासाठी ५० हजार कोटी रूपयांची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यातून रस्ते बांधणीसह...