‘ही’ आहेत प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारी महाराष्ट्रातील शिवमंदिरे

देशभरातील शिव मंदिरांमध्ये श्रावणात भाविकांची मोठी रीघ लागले. महाराष्ट्रातही अनेक शिव मंदिरे अत्यंत प्रसिद्ध आहे. काही मंदिरे अगदी १० व्या, १२ व्या शतकात उभारल्याचा इतिहास आढळतो. गेली अनेक शतके ही मंदिरे अगदी डौलाने उभी आहेत. श्रावणात भाविकांचा मेळावाच जणू या...
गरीबांना रोजगार देणारी ५० हजार कोटींची नवी योजना आहे तरी काय?

गरीबांना रोजगार देणारी ५० हजार कोटींची नवी योजना आहे तरी काय?

करोना व लॉकडाउनमुळे विस्थापित झालेल्या मजुरांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारनं नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. बिहारमधील खगरिया येथून या अभियानाचा शुभारंभ...
खंडग्रास आणि कंकणाकृती ग्रहण म्हणजे काय?

खंडग्रास आणि कंकणाकृती ग्रहण म्हणजे काय?

२१ तारखेला भारतात सूर्य ग्रहण दिसणार आहे… बीड-रविवारी दि. २१ जून रोजी होणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. देशातील काही भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, तर काही भागांतून खंडग्रास दिसणार आहे. संपूर्ण आयुष्यात क्वचितच कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी...
मदर्स डे, आईला सन्मान देणाऱ्या दिवसाची सुरुवात

मदर्स डे, आईला सन्मान देणाऱ्या दिवसाची सुरुवात

‘आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. क्षमाशील वृत्तीने मुलांचा अपराध पोटात घालणारी, संकटाच्या वेळी मुलांवर मायेचा पदर पांघरून मुलांना कुशीत घेणारी, त्यांच्या कल्याणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारी आई ही परमेश्वराचेच दुसरे रूप आहे, असेच...
का साजरा होतो जागतिक पुस्तक दिन?

का साजरा होतो जागतिक पुस्तक दिन?

जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जातो. वर्ल्ड बुक कॅपिटल २०२० मलेशियाची राजधानी असलेलं क्वालालंपूर आहे. युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा...
३ मेनंतर काय होणार हे सोमवारी ठरणार!

३ मेनंतर काय होणार हे सोमवारी ठरणार!

केंद्र सरकारने २० एप्रिलपासून अर्थव्यवस्था काही प्रमाणात खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी थेट पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय कॅबिनेट सचिवालयाकडून सूक्ष्म नियोजन चालू आहे. केंद्र सरकार थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून सुधारित आदेश लागू...